एका खेडेगावात एक शेतमजूर असलेल्या कौसल्याबाई उर्फ कोंडाबाईला १ मुलगा १ मुलगी. नवरा साप चावून गेल्याने ही एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करत असते. पण शेतावर काम करून खूप पैसे मिळत नसल्याने, पोट भरण्याची मारामार. त्यामुळे ती मुलांना शाळेत घालू न शकल्याने दोन्ही मुलं खूप व्रात्य आणि दंगा करणारी असतात. त्यात मुलगी इंदू आता जरा मोठी झाल्याने तिला शेतावर काम करायला कोंडाबाई घेऊन जात असत. पण मुलगा
Go to Source :: cinema-baghu-ya.blogspot.com

No related posts.